- Advertisement -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. संभाजीनगरमध्ये आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीय विद्वेष पसरवण्यात येत आहे. दंगलीबाबत सरकारला सूचित करण्यात आले होते. परंतु माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असं अंबादास दानवे म्हणाले.
- Advertisement -