घरव्हिडिओशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अंबादास दानवेंची जोरात बॅटींग

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अंबादास दानवेंची जोरात बॅटींग

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न विधिमंडळात मांडले जात आहेत. शेतकरी पीक विमा योजना, वीज बिल माफी, जुनी पेन्शन योजना आणि विविध प्रकारच्या मुद्दयांवर चर्चा केली जात आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरात बॅटींग केली. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न दानवेंनी सभागृहात उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -