घरव्हिडिओमराठवाड्याच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं दुर्लक्ष, दानवेंची टीका

मराठवाड्याच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं दुर्लक्ष, दानवेंची टीका

Related Story

- Advertisement -

मराठवाड्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, मात्र सरकार मराठवाड्याच्या प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामाच्या अमृत महोत्सवी चर्चेत सहभागी होताना राज्य सरकारवर केली.

- Advertisement -