- Advertisement -
राज्यातील उद्योग आणि कार्यालयं इतर राज्यात जात आहेत. त्यामुळे मुंबईतील वस्त्रोद्योग आणि कार्यालयाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडला. मात्र, आमदार प्रसाद लाड यांनी दानवेंना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंबादास दानवे आणि प्रसाद लाड आमने सामने आले. परंतु उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रसाद लाड यांना समज दिली.
- Advertisement -