- Advertisement -
औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचे नाव न घेता टीका केलीय.
- Advertisement -