घरव्हिडिओशेतकऱ्यांवर अन्याय म्हणजे सरकारचे वाईट दिवस, अमोल मिटकरींची टीका

शेतकऱ्यांवर अन्याय म्हणजे सरकारचे वाईट दिवस, अमोल मिटकरींची टीका

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -