- Advertisement -
आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा आमदार अनिकेत तटकरे आणि आमदार आमशा पाडवी यांनी सभागृहात उपस्थित केला. कुणीही येणार आणि आदिवासींच्या जमिनी घेणार का, असा सवाल आमशा पाडवी यांनी करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे
- Advertisement -