- Advertisement -
देशात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्याची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आम्हाला दुसरे कोणते जिल्हे दिले म्हणून आम्ही नाराज आहोत, असे नाही. अनिल परब आणि मी अगदी समन्वयाने काम करत आहोत. त्यामुळे मला याबाबत कोणतीही नाराजी नाही, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
- Advertisement -