- Advertisement -
अंतिम आठवडा प्रस्तावर अधिवेशनात चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर चर्चा करत असताना कायदा-सुव्यवस्था सत्ताधारी आणि विरोधी पक्षासाठी सारखीच असावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. शिवाय यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या पाडा वाचत त्यांच्यावरही कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला.
- Advertisement -