घरव्हिडिओलोकं व्यसनाधीन झाले की, सरकारला काय साधायचे आहे ते साधता येतं- अण्णा...

लोकं व्यसनाधीन झाले की, सरकारला काय साधायचे आहे ते साधता येतं- अण्णा हजारे

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्री निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 14 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र अण्णांनी उपोषण करुन नये अशा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. यानंतर अण्णांनी देखील हा ठराव मान्य केल आहे. दरम्यान ठराव मान्य केल्यानंतर लोकं व्यसनाधीन झाले की, सरकारला काय साधायचे आहे ते साधता येतं असा टोला अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

- Advertisement -