- Advertisement -
राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट होत असली तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवला आहे. तसेच राज्य सरकारने काही ठिकाणी नियम शिथिल केले असून नवीन नियमावली जाहीर केली आहे. या दरम्यान, काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार पाहुया.
- Advertisement -