- Advertisement -
केंद्राकडून राज्याला जीएसटीचा परतावा देण्यात आला. मात्र पूर्ण न देता अद्याप १५ कोटींचा परतावा येणे बाकी आहे. त्यामुळे जीएसटीचा उर्वरित परतावा कधी देणार असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- Advertisement -