- Advertisement -
मुंबई महानगर पालीकेच्या कामाचं नियोजन विस्कटलं आहे, आणि पालिकेच्या हातात सर्व काही असूनही पालिका प्रशासन काहीही करत नाही आणि जाणून बुजून मुंबईकरांच्या जीवाशी खेळतेय. नालेसफाईच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पालिका प्रशासनाला टोला लगावला.
- Advertisement -