- Advertisement -
महाराष्ट्रात वाढणाऱ्या अत्याचारांच्या घटनांकडे सरकार ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीये. राज्यसरकारने याबाबत कठोर पाऊले उचलावी. राज्यातील वाढत्या अत्याचारांचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
- Advertisement -