- Advertisement -
मागील दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदीवान केला आहे. महाविकास आघाडी सरकार निर्बंधाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. निर्बंधांचा धंदा महाविकास आघाडीने बंद करावा. सरकारच्या या राजकारणाच्या आम्ही विरोधात असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
- Advertisement -