- Advertisement -
गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात आसामी नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं
- Advertisement -
गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात आसामी नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं