- Advertisement -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आंदोलनाचा इशारा सुद्धा काही नेत्यांनी दिला आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी आमच्या दृष्टीने अदखलपात्र असल्याचं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -