- Advertisement -
शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लोकाभिमुख कारभारासाठी सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय केले. लोकशाहीमध्ये सरकार लोकप्रतिनिधींनी चालवणे अपेक्षित आहे, अधिकाऱ्यांनी नाही. लोकप्रतिनिधी सोडून नोकरशाहीच्या हाती महाराष्ट्र देणे योग्य नाही. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया
- Advertisement -