- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यावरील विधानानंतर राज्यात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद पेटला आहे,यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठं विधान करत राजकीय नेत्यांचे निवडणूकीत भोंगेही बंद करा अशी प्रतिक्रिया दिली
- Advertisement -