- Advertisement -
प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण व शहरी निकषांत बदल करण्याच्या मागणीसाठी शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार बच्चू कडू यांनी नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावरील धामना येथे आंदोलन सुरू केले आहे. कडाक्याच्या थंडीत बच्चू कडू यांनी तंबूत बसून आंदोलन केलं आहे.
- Advertisement -