- Advertisement -
‘कामगार होता म्हणून लग्न केलं, आता कंपनी बंद पडल्याने नोकरी सुटली. आता लग्न तुटलं तर, सरकारने जबाबदारी घ्यायला हवी,’ असा मु्द्दा आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला
- Advertisement -