घरव्हिडिओत्यांना जनतेनं सुधरवलं पाहिजे, थोरातांची सत्तारांवर टीका

त्यांना जनतेनं सुधरवलं पाहिजे, थोरातांची सत्तारांवर टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त करत जनतेनं त्यांना सुधरवलं पाहिजे, असं सांगितलं.

- Advertisement -