घरव्हिडिओबाळासाहेब थोरात यांचा शिंदे सरकारवर निशाणा

बाळासाहेब थोरात यांचा शिंदे सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

भारत जोडो यात्रा ही तरुण वर्ग, बेरोजगार, महागाईच्या विरोधात निघालेली आहे, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताचे संविधान वाचवण्याचे आणि भारत जोडो यात्रेला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असल्यामुळे ही यात्रा काँग्रेसची नसून सर्वसमावेशक भारत जोडो यात्रा आहे, येणाऱ्या काळामध्ये देशाला एक दिशा देणारे काळ ठरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच राज्यातील शिंदे सरकार कधीही कोसळेल, त्यासाठी सध्या देव देव चालू असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे.

- Advertisement -