- Advertisement -
बीडच्या गेवराई मधील सावतानगर भागामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला चक्क गटाराचे पाणी येत आहे. यामुळे आमच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून या प्रकाराला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -