- Advertisement -
बेस्टच्या कामगारांची अवस्था मिल कामगारांसारखी होणार नाही. बेस्ट कामगार रात्रंदिवस मुंबईकरांना सेवा देण्याचे काम करत आहे. हा कोणत्याही खासगी कंपनीचा कामगार नसून सरकारचा कामगार आहे. ज्यावेळी दंगली होतात, पाऊस पडतो, त्यावेळी देखील बेस्ट रस्त्यावर धावत असते. तर या पद्धतीने जो माणूस सेवा देतोय त्याचा मिल कामगार होण्याची धमकी कशाला देत आहात? अशा शब्दात कामगार नेते शशांक राव यांनी बेस्टच्या टीकाकारांचा समाचार घेतला.
- Advertisement -