- Advertisement -
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीच्या निशाण्यावर होते. त्यांनी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील जनतेविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केलीत. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोश्यारी यांच्यावर टीका करीत होते. कोश्यारी यांची ४ वादग्रस्त विधाने कोणती पाहा.. Bhagat Singh Koshyari Controversial statement
- Advertisement -