- Advertisement -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर तोंडाला काळीफीत लावून आंदोलन करण्यात आले. अशातच मोदी सरकारने स्क्रिप्ट लिहिल्याप्रमाणे राहुल गांधींची खासदारकी रद्द केली, असा आरोप भाई जगताप यांनी केला.
- Advertisement -