- Advertisement -
बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर उतरुन रेल रोको केला. यावेळी आंदोलकांनी सीएसएमटीकडे जाणारी लोकल रोखून धरली. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहे. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरुन हटवलं असून ताब्यात घेतलं आहे.
- Advertisement -