- Advertisement -
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर विविध नाट्यमय घडामोडी घडू लागल्या. त्यामुळे ही भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फारसा प्रभाव राहू नये, यासाठी हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न सोशल मीडियावरून उपस्थित करण्यात येत होता. पण नंतर खुद्द राहुल गांधी यांनीच एका नव्या वादाला तोंड फोडल्याने ‘सौ सुनार की…’ असे चित्र उभे राहात आहे.
- Advertisement -