घरव्हिडिओलोकसभेवेळी भाजपने दिलेला शब्द पाळावा - भास्कर जाधव

लोकसभेवेळी भाजपने दिलेला शब्द पाळावा – भास्कर जाधव

Related Story

- Advertisement -

जागावाटप, मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद या सर्व राजकीय खलबत्यांविषयी मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली आहे. या बैठकीत आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी तीव्र मागणी केली. शिवाय, लोकसभेवेळी ५०-५० चा फॉर्म्युल्याचं आश्वासन दिलं होतं ते भाजप पाळे असा विश्वास शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -