- Advertisement -
ठाण्यातील मुंब्रा बायपास रस्त्याला जोडणाऱ्या पुलाला भगदाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुलाच्या वरील खड्ड्यांमधून मोठ्या लोखंडी सळई बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुढील चार दिवस या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
- Advertisement -