- Advertisement -
ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून भाजपने गोंधळ घातला. प्रस्ताव पूर्ण न ऐकताच भाजपकडून सभात्याग करण्यात आला. शिवाय, त्यांच्याकडे बहुमत नसतानाही ते दावा करत होते. पण, आता भाजपकडे गोंधळ घालण्याशिवाय दुसरं काही काम नाही. भाजपला आता आमदार सोडून जातील अशी भीती असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.
- Advertisement -