- Advertisement -
दिल्लीच्या पराभवाचं कारण म्हणजे काँग्रेसने शरणागती पत्कारली. काँग्रेसने सर्व व्होट बँक ‘आप’ला दिली आणि दिल्लीत भाजपचा पराभव झाला. आता हे असं सगळीकडे चाललंय. सगळे चालतील पण भाजप चालणार नाही. आम्ही घाबरत नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शिवाय, भाजपला एकटं पाडण्यासाठी सगळं होत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी यावेळी केला.
- Advertisement -