- Advertisement -
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप ७५ हजार पत्र लिहिणार आहेत. या पत्राच्या माध्यमातून भाजप ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करुन देणार आहे. वर्षा बंगल्यावर जागा राहणार नाही, येवढे पत्र भाजप उद्धव ठाकरे यांना पाठवणार’ अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
- Advertisement -