- Advertisement -
आजकाल बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. अशा लोकांनी फळे, पालेभाज्या आणि इतर प्रथिनेयुक्त आहार घाव्या, जेणेकरून रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय.
- Advertisement -