- Advertisement -
पाऊस पडल्यावर रस्ते, नाले तुंबल्यानंतर आपण मुंबई महानगरपालिकेला शिव्या घालतो. मलिष्का गाणं गाते. मात्र आपण जो कचरा नको तिथे करत असतो, तो कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी भर पावसातही कर्तव्य बजावतात.
- Advertisement -
पाऊस पडल्यावर रस्ते, नाले तुंबल्यानंतर आपण मुंबई महानगरपालिकेला शिव्या घालतो. मलिष्का गाणं गाते. मात्र आपण जो कचरा नको तिथे करत असतो, तो कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी भर पावसातही कर्तव्य बजावतात.