- Advertisement -
राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरुच आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आमदार आदित्य ठाकरेंनी बदल्यांवरुन राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांवर निशाणा साधलाय. पालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास या तीन गोष्टी सुरु असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
- Advertisement -