- Advertisement -
गेले काही दिवस भारत आणि चीनमध्ये सीमा वाद सुरु आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर लष्कर वाढवण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग आहे असा दावा चीन करत आहे. मात्र, १९१३-१४ साली मॅकमोहन रेषा आखण्यात आली. यात तवांग (अरुणाचल प्रदेश) हा ब्रिटिशकालीन भारताचा भाग मानला गेला.
- Advertisement -