- Advertisement -
वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला असून ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखली जाते. गुरूवारी ७ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. भगवान बुद्धांनी दुःखाचे मुळ शोधून त्यावरचा उपाय देखील सांगितला आहे. आयुष्यात कधीही दुःख आलं तर गौतम बुद्धांच्या विचारांचा अवलंब करा..जाणून घ्या त्याचे विचार
- Advertisement -