- Advertisement -
देशाचा अर्थसंकल्प नुकतंच सादर झाला असून या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या असून बाल कल्याण विकासासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान कोरोनानंतर आता केंद्र सरकारचे धोरण डिजिटल युनिव्हर्सिटीकडे असलेला पाहायला मिळतोय.
- Advertisement -