- Advertisement -
भारतात महिलांमद्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असून स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरचे रूग्ण सर्वाधिक आहे. पण जर योग्य ती काळजी घेतली व तातडीने उपचार सुरू केले तर कॅन्सर साऱख्या असाध्य आजारावरही मात करता येते. असे जेजे रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख
डॉक्टर राजश्री कटके यांनी सांगितले. आहे. सकारात्मक विचार आणि कुटुंबाची साथ या दोन्ही गोष्टींमुळे कॅन्सरशी लढा देण्याची हिंमत रुग्णाला मिळते. असंही डॉक्टर कटके यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -