घरव्हिडिओचैत्र नवरात्रीत अखंड दिवा का लावला जातो?

चैत्र नवरात्रीत अखंड दिवा का लावला जातो?

Related Story

- Advertisement -

हिंदू धर्मात कोणतही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. यामागे असं कारण आहे की दीव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.

- Advertisement -