- Advertisement -
राजधानी दिल्लीमध्ये गेल्या चार दिवसांपासून उसळलेल्या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत ३५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नेते चंद्रकांत पाटील यांनी मात्र या आंदोलनांसाठी डाव्यांकडे बोट केलं आहे.
- Advertisement -