- Advertisement -
“एका ठिकाणी आरक्षणाची लढाई चालूच ठेऊ. पण, काही निर्णय हे बसून ठरवू आणि तसे आरक्षण देऊ, असे या राज्य सरकारमध्ये बोलण्याचे कोणाचेही धाडस नाही. त्यामुळे तोपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना ही योजनाची मालिका विरोधपक्षी नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती ती मालिका तुम्ही सुरु करा त्याला जास्त नाही केवळ ३ हजार कोटी लागतील ते जास्त नाही. याबाबत मी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलो तर ते तात्काळ निर्णय घेतो असे म्हणाले आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
- Advertisement -