- Advertisement -
आज सभगृहात पेपर फुटीप्रकरणावरुन प्रचंड आक्रमक भूमिका घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. कारण अजूनही सरकार हे प्रकरण हलक्याने घेत आहे. अधिकाऱ्यांकडे सोनं, रोकड सापडत असल्याचे सगळे मांडले आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. सीबीआय चौकशी नको तर कुठलीतरी चौकशी लावा आणि प्रकऱण स्पष्ट करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तेसच विविध मुद्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.
- Advertisement -