- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. या योजनेत राज्यातील ३० लाख ५७ हजार शेतकऱ्यांना २१ हजार २१६ कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार वेगळी योजना अखात आहे. तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्या शेतकऱ्यांसाठी देखील वेगळी योजना आखली जात आहे.
- Advertisement -