- Advertisement -
कांदा निर्यात बंदीमुळे देशांतर्गत बाजारांमध्ये कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कांद्याच्या निर्यातीवर टाकण्यात आलेल्या बंदीबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी कांदाउत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.
- Advertisement -