घरव्हिडिओमंत्र्यांनो घोषणा थांबवा आणि पोलिसांच्या कामाचं बोला!

मंत्र्यांनो घोषणा थांबवा आणि पोलिसांच्या कामाचं बोला!

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तुत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ कर्तुत्वावर कुणी डागही लावू शकत नाही, असेच कर्तुत्व येणाऱ्या पुढील काळातही गाजवत रहा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलिसांची प्रशंसा केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. पण, मंत्र्यांनो केवळ शुभेच्छा आणि घोषणा न देता पोलिसांच्या कामाचं बोलणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे

- Advertisement -