- Advertisement -
शरद पवारांच्या विचाराची राष्ट्रवादी राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी असती सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आधी जनतेचा विचार केला गेला असता. जनतेच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहे. जर पूर्ण वेळ अधिवेशन घेतले तर भाजप यांना फाडून खाईल याची भीती वाटत आहे त्यामुळेच सरकार पळपुटेपणाने वागत असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
- Advertisement -