- Advertisement -
कल्याणमधील मलंग गड परिसरात टवाळखोर तरुणांनी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तोकडे कपडे घालावे की नाही याबाबत नागरिकांचे नेमके काय म्हणणे आहे, जाणून घ्या या व्हिडिओतून.
- Advertisement -